शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य; ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीला हिरवा कंदील
बळीराजाला मोठा दिलासा: महाराष्ट्रात ३६,५८५ कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर, ५५ लाख शेतकऱ्यांना फायदा महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर…



